Posts

पुणे मिसिंग लिंक मुळे महत्त्वाचा अडथळा दूर, स्थावर मालमत्ता आणि गोदाम व्यवस्थेसाठी नवीन वाढीचा मार्ग खुला

पुणे मिसिंग लिंक मुळे महत्त्वाचा अडथळा दूर, स्थावर मालमत्ता आणि गोदाम व्यवस्थेसाठी नवीन वाढीचा मार्ग खुला गुलाम झिया, आंतरराष्ट्रीय भागीदार, वरिष्ठ कार्यकारी संचालक – संशोधन, सल्लागार सेवा, पायाभूत सुविधा आणि मूल्यांकन, नाईट फ्रँक इंडिया यांनी सांगितले, “पुणे मिसिंग लिंकचे उद्घाटन हे भारतातील सर्वाधिक वर्दळीच्या वाहतूक मार्गांपैकी एका मार्गाचे महत्त्वपूर्ण उन्नयन दर्शवते. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील हा 13.3 किमी वळणमार्ग दीर्घकाळापासून असलेला अडथळा दूर करतो, प्रवासाचा वेळ जवळपास 30 मिनिटांनी कमी करतो आणि धोकादायक घाट विभागातून वाहतूक वळवून सुरक्षितता व कार्यक्षमता दोन्ही सुधारतो. या प्रकल्पाचे प्रमाण ‘टायगर व्हॅली’वरील भारतातील सर्वात लांब आणि उंच दोरआधारित पूलाच्या समावेशामुळे अधिक अधोरेखित होते.” ते पुढे म्हणाले, “स्थावर मालमत्तेच्या दृष्टीकोनातून, अशा प्रकारची पायाभूत सुविधा ही बाजाराच्या उत्क्रांतीसाठी महत्त्वाची प्रेरक शक्ती ठरते. मुंबई आणि पुणे यांच्यातील सुधारलेली जोडणी या दोन शहरांमधील एकात्मता अधिक मजबूत करेल आणि या मार्गावर निवासी व व्यावसायिक विकासासाठी नवीन संधी निर्माण ...

Bonjour Réunion: IndiGo Commences Direct Flights Between Chennai and Réunion Island

Image
Bonjour Réunion: IndiGo Commences Direct Flights Between Chennai and Réunion Island National, 30 April 2026: IndiGo, India’s preferred airline, commenced direct flights between Chennai and Réunion Island, a French overseas territory in the Indian Ocean, on 29 April 2026. The thrice weekly service between the two airports is being operated using the airline’s Airbus A320 aircraft.   Vinay Malhotra, Head of Global Sales at IndiGo, said, “We are pleased to commence direct flights to Réunion Island, a French overseas territory in the Indian Ocean region, renowned for its striking landscapes, pristine beaches, and lush rainforests. An exciting addition to our expanding network, this destination offers a diverse range of experiences - from hiking and canyoning in UNESCO‑listed national parks to paragliding over rugged coastlines, whale watching, and snorkelling in magnificent coral reef lagoons. With the introduction of this unique route, IndiGo becomes the only Indian airline to offer d...

पीबीजी पुणे जाग्वार्सने बटरफ्लाय यूटीटी सीझन 7 च्या लिलावात दिया चितळेला सलग दुसऱ्या वर्षी विक्रमी बोली लावून खरेदी केले

Image
पीबीजी पुणे जाग्वार्सने बटरफ्लाय यूटीटी सीझन 7 च्या लिलावात दिया चितळेला सलग दुसऱ्या वर्षी विक्रमी बोली लावून खरेदी केले किंवा  पीबीजी पुणे जाग्वार्सने बटरफ्लाय यूटीटी सीझन 7 च्या लिलावात दिया चितळेसाठी सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक किंमत मोजली  मुंबई : पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पीबीजी पुणे जाग्वार्सने यंदाच्या सातव्या हंगामासाठी झालेल्या अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावात पुन्हा एकदा आपल्या भारतीय खेळाडूवर विश्वास दाखवत भर दिला आहे. या लिलावात दिया चितळे हिने सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक किंमत मिळवणारी भारतीय खेळाडू ठरत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तिला यावेळी ३७.४ लाख टोकन्स इतकी मोठी रक्कम देण्यात आली. पीबीजी पुणे जाग्वार्सने केवळ भारतीय खेळाडूंवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या खेळाडूंनाही आपल्या संघात सामावून घेतले आहे. फ्रान्सची प्रितिका पावाडे आणि इजिप्तचा ओमर असार यांना संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय, देशांतर्गत फळी अधिक भक्कम करण्यासाठी स्नेहित एसएफआर, मुदित दानी आणि सायनिका माजी यांचीही निवड करण्यात आली आहे. या निवड लिलावाबाबत बोलत...

मॅरिएट बॉनवॉय तर्फे समर रिसॉर्ट ऑफर

Image
मॅरिएट बॉनवॉय तर्फे समर रिसॉर्ट ऑफर पुणे, २९ एप्रिल २०२६ : मॅरिएट बॉनवॉय तर्फे मर्यादित काळासाठी भारतातील ५० हुन अधिक रिसॉर्ट डेस्टिनेशनसाठी समर रिसॉर्ट ऑफर सादर केली आहे. ३० जून २०२६ पर्यंत सुरु राहणाऱ्या या ऑफर अंतर्गत मॅरिएट बॉनवॉय सदस्यांना रूम रेट्स वर अतिरिक्त १० टक्के सवलतीची तसेच खाद्य पदार्थ आणि पेयांवर २० टक्के बचतीची संधी मिळू शकेल. ही ऑफर १ मे ते ३० जून २०२६ दरम्यानच्या राहण्यावर (स्टे) उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ही काळाची गरज*प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे मतशिक्षण प्रसारक मंडळी च्या वतीने 'भविष्य घडवण्यासाठी सहनिर्मिती' कार्यक्रमाचे आयोजन

Image
*विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ही काळाची गरज* प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे मत शिक्षण प्रसारक मंडळी च्या वतीने 'भविष्य घडवण्यासाठी सहनिर्मिती' कार्यक्रमाचे आयोजन पुणे : आजच्या शिक्षण व्यवस्थेसमोर शिक्षणाचा हक्क, योग्य शिक्षण आणि योग्य पद्धतीने दिले जाणारे शिक्षण या तीन महत्त्वाच्या संकल्पना आहेत. गुगलच्या युगात नवीन पिढीतील शिक्षक कसे घडवायचे, हा मोठा प्रश्न असून शिक्षकांनी केवळ माहिती देणारे न राहता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे बनणे आवश्यक आहे. स्टार्टअप संस्कृतीच्या संदर्भात देशासमोरील खरी समस्या अर्थसंकल्पीय तूट नसून विश्वासाची कमतरता आहे. हा विश्वास केवळ समाजातच नव्हे, तर कुटुंबातही निर्माण होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असणे अत्यंत आवश्यक असून, तरुण पिढीमध्ये विश्वास निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचेही मत प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळी च्या वतीने 'भविष्य घडवण्यासाठी सहनिर्मिती' या संकल्पनेवर आधारित नेतृत्व विकास या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या...

ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला चंदन उटी व पुष्प सजावट*वैशाख महिन्यानिमित्त चंदन उटी चा लेप लावून पूजा ; ब्रह्मणस्पती सूक्त पठणाचे आयोजन

Image
*ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला चंदन उटी व पुष्प सजावट* वैशाख महिन्यानिमित्त चंदन उटी चा लेप लावून पूजा ; ब्रह्मणस्पती सूक्त पठणाचे आयोजन पुणे : वैशाख महिन्यानिमित्त ग्रामदैवत श्री कसबा गणपती मोरयाला चंदन उटी चा लेप लावून पूजा करण्यात आली. तसेच मोगरा, चाफा, जरबेरा, कमळ, गुलाब, जास्वंद, मांदार आदी फुलांची सजावट यावेळी करण्यात आली होती.  मूळ रूपातील जयती गजाननाचे स्वरूप डिसेंबर २०२५ मध्ये सर्व भाविकांसमोर आले. त्या प्रथमच अशा प्रकारचे चंदन उटी लेपन सोहळा करण्यात आला. यावेळी मंदिराचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार, विश्वस्त संगीता जयंता ठकार, मिहिर ठकार, आशापुरक ठकार उपस्थित होते. सध्या उन्हाच्या झळांनी सर्वत्र बिकट अवस्था होत आहे. त्यामुळे चंदन उटी म्हणजे शीतलतेचा प्रसाद आणि पूजेमध्ये वापरली गेलेली सुवासिक फुले म्हणजे भक्तीचा सुगंध असा दुहेरी योगाचा लाभ यानिमित्ताने भाविकांना घेता आला. श्री जयति गजाननाचे डोळ्यांचे पारणे फेडणारे असे अतिशय मनमोहक रूप आणि पुष्प सजावट पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.  उन्हाळ्यात थंडावा मिळावा आणि उष्णतेपासून शरीराचे संरक्षण व्हावे यास...

IndiGo Resumes Connectivity to and from Doha Effective 01 May 2026

IndiGo Resumes Connectivity to and from Doha Effective 01 May 2026   National, 29 April 2026 – IndiGo, India’s preferred airline, has announced the resumption of all its flights connecting various parts of India to Doha, Qatar, with effect from 01 May 2026. Flights to the Middle East, including Qatar, were temporarily suspended due to airspace closures resulting from the geopolitical developments in the region.   In-line with prevailing airspace conditions and guidance from relevant authorities, IndiGo is reinstating its regular schedule of over 60 weekly flights to Doha from seven domestic cities – namely Bengaluru, Chennai, Delhi, Hyderabad, Kannur, Kochi, and Mumbai.   The resumption of services reinforces IndiGo’s commitment to offering reliable and seamless connectivity to key destinations, while prioritizing safety and security of its customers, crew, and aircraft. As a key transit point, Doha plays a vital role in connecting India to important international markets...