भारताच्या अर्थनीतीवर राम भोगले यांचे व्याख्यान





भारताच्या अर्थनीतीवर 

राम भोगले यांचे व्याख्यान 


पुणे - देशाची अर्थनीती बिघडली की तो देश इतरांचा दास होतो आणि अर्थकारण बळकट असेल तर तो इतरांना दास बनवू शकतो हे नेहमीच प्रत्ययाला येतं. भारताने गेल्या काही वर्षात फार मोठी आर्थिक झेप घेतली आहे. ज्यांना ही प्रगती पाहवत नाही अशा शक्ती त्यात बाधा आणत आहेत. त्यातूनच टॅरीफ आणि निर्बंधांसारख्या कारवाया केल्या जात आहेत. आर्थिक क्षेत्रातील या उतार चढावांचा अभ्यासपूर्ण वेध घेत नव्या भारताच्या अर्थनीतीचं वेगळेपण सांगणार आहेत प्रसिध्द उद्योगपती राम भोगले. त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे - “ नव्या भारताची अर्थनीती , थोडी आगळी - जगावेगळी.”

रा. स्व. संघाची अरण्येश्वर प्रभात शाखा आणि विद्या विकास विद्यालय यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिक्षण महर्षी लक्ष्मीकांत जांभोरकर स्मृति व्याख्यानमालेचं हे पाचवं पुष्प रविवार, दि. १ मार्चला गुंफलं जाणार आहे. 

स्थळ - विद्या, विकास विद्यालय, सहकारनगर , पुणे.

वेळ सायंकाळी ६ वाजता. 

व्याख्यानासाठी सर्वांना मुक्त प्रवेश आहे. 

—-------------------------------------------------------------


रविवार, दि. १ मार्चला

स्थानिक कार्यक्रम साठी 


रा. स्व. संघाची अरण्येश्वर प्रभात शाखा आणि विद्या विकास विद्यालय यांच्या वतीने आयोजित शिक्षण महर्षी लक्ष्मीकांत जांभोरकर स्मृति व्याख्यानमालेचं पाचवं पुष्प. 

वक्ते - उद्योगपती राम भोगले


विषय - “ नव्या भारताची अर्थनीती , थोडी आगळी - जगावेगळी.”


स्थळ - विद्या, विकास विद्यालय, सहकारनगर , पुणे.


वेळ सायंकाळी ६ वाजता. 



Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य